Recent Post
‘प्रिय आई’ साष्टांग दंडवत, आज पुन्हा एकदा बऱ्याच दिवसाने तुला पत्र लिहावयास घेतोय. रागावू नको हं .. तशी तू रागावणार नाहीस हे मला माहित आहे. कुणी आई आपल्या पिल्लावर कधी रागावते का ? नाही.. नाही रागवत, राग असला तरी तो क्षणभराचाच, तो हि समजाविण्या अन घडविण्या हेतूने… हो नां ?मी तर तुझाच बछडा, तुझ्याच ममत्वेने […]Read More
जीवन गाणे.. | Marathi Lekh | Sanket Patekar शालेय जीवनात, वडीलधारी मंडळींना पाहून असं वाटायचं की आपणही त्यांच्यासारखं हाती बॅग वगैरे घेऊन टापटीप होत ऑफिसला निघायचं आणि आपल्या मर्जीनं वाट्टेल तेंव्हा घरी यायचं. ना कुठल्या पुस्तकीय अभ्यासाच टेंशन, ना कुठला गृहपाठ , ना कुठली परीक्षा आणि रिझल्टच टेंशन..मुक्त आणि मनासारखं जीवन..है ना ?कसलंच कुठे बंधन […]Read More
सकाळपासूनच साऱ्या सृष्टीवर मनावर सरसरनारा हा धुंद पाऊस..‘मनसोक्त भिजून घे रे’ अस जणू काही वेडावूनच सांगत होता. पण मी आपला स्तब्ध.. एकाच जागी . ..अधीर मनानं सृष्टीच्या ह्या नवंलाईचं रूप डोळ्यात साठवत होतो . त्याशिवाय पर्याय हि न्हवता म्हणा . म्हणावं तर हे तनं मनं तर केंव्हाच आतुरलं होतं . चिंब भिजावं , मनसोक्त बागडावं […]Read More
‘पाऊस मनातला पाऊस आठवणीतला’ भाग -२ तसं ऑफिस मध्ये आज काही कामाचा इतका ताण न्हवताच , त्यामुळे निवांत होतं सगळं , त्या निवांत क्षणातच पाचचा टोला वाजून गेला आणि त्या क्षणभरातच मित्राचा फोन खणाणला . “अरे , बाहेर मस्त पाऊस आहे यार , चल जाऊ कुठेतरी. मी येतोय ठाण्यात . भिजूया मनसोक्त…मी म्हटलं ठीक आहे. […]Read More
प्रतिबिंब.. ऐकss ना…..त्या नदीच्या प्रवाहाकडे बघ ? किती संथपणे अलगद वाहत आहे ती, वळणा -वळणाचा एक एक घाट अगदी सहजतेने ओलांडत ? बघतो आहेस ? हो ? असं वाटतंय…मी जगावेगळ्या स्वप्नं नगरीतच वावरतेयं रेsssss… किती भन्नाट जग आहे हे ! मी असं कधी अनुभवलं नाही ह्यापूर्वी… हि अशी ध्यानस्त मनाला गुंगवणारी रात्र, […]Read More
”आयुष्यात एकमेकांना उपलब्ध राहणे , याला प्रेम म्हणतात”. दिवसातून किती वेळा, तिचा फोटो असा बघत असतोस ? झूम इन झूम आउट करत ?तिने एकाकी सवाल केला.तिच्या अश्या ह्या अनपेक्षित उठलेल्या प्रश्नाला, काहीतर उत्तर द्यावंम्हणून त्याने तिच्यावर एकवार नजर रोखली. अन क्षणाचा विलंब न घेत, पुन्हाआपल्या मोबाईल मधला तिचा फोटो न्याहाळत , धुंद स्वरात म्हटलं .‘’ […]Read More
BharatMatrimony® – Trusted Matrimony, Shaadi App Install now ती मी आणि हा …बेधुंद पाऊस | Marathi Lekh | Sanket Patekar पावसाचं आता आगमन होईल . तशी चिन्ह हि दिसू लागलीत. जीव सृष्टी त्याचा आगममाने आनंदाने मोहरून जाईल. प्रेम कविता उदयास येतील. अनामिक ओढीनं आणि हुरहुरीने एखाद नातं हि पावसाच्या सरीत चिंब होत …जवळ येईल. नव्या आयुष्याला […]Read More
थोडं थांबशील ? बिलगू दे असंच काहीवेळ अजून… हट्टाने मला कवटाळून घेऊ दे.. असंच, नाहीतरी तू पुन्हा कुठं भेटणार आहेस ? एकदा वेळ निसटली कि निसटलीच …पुन्हा ती माघार घेत नाही आणि सांगूनही परतणार नाही . मला माझा वेळ घेऊ दे रे.. निदान आज तरी… ह्या घटकेला.. क्षणभर त्याने तिच्याकडे एकटक रोखून पाहिलं. तिच्या नजरेतला […]Read More
खूप काही लिहावसं वाटतंय आज ? कारण हे मनं फारच अस्वस्थ झालंय .हळवं झालंय ते ‘कारण ‘संवाद’ हरवला आहे.बंध नात्यातला, आपलेपणा मुरलेला ‘संवाद’कुठे दिसला का हो तुम्हाला तो ?नाही ? नाही ना…?कुठेसा निघून गेला आहे बघा, दूर कुठे , नाराज होवून माझ्यावर, कसं शोधावं आणि कसं परत आणावं बरं त्याला ? काही काही कळेना.तुम्ही सांगू […]Read More
आय लव्ह यु टू ..( I love you too..) आय लव्ह यु टू ..( I love you too..) दाटून आलेल्या कृष्णमेघासारखी त्याची अवस्था झाली होती. बैचेनी लगभगिनं वाढली होती, क्षणभरातच….म्ह्णूनच बरसायचं होतं त्याला, सगळं मनातलं वाहून देत..बोलायचं होतं तिच्याशी.. व्हायचं होतं मोकळं आणि मनानं हलकं हलकं.. पण धीर होतं नव्हतं . म्हणायला तसं बोलणं सुरुच होतं. मगासपासुन […]Read More
दिलखुलास’ व्यक्तिमत्वं साऱ्यांनाच प्रेमात पाडतं. आपलंसं करून घेतं ते लगेचच. हॉस्पिटल मधल्या साफसफाई करण्याऱया त्या मावशी..लगबगीने पुढे होत बोलू लागल्या.“ती कालची माणसं होती ना तुमच्या बाबांच्या शेजारी..त्या पलीकडं , खूप चांगली होती हा…त्यांचा तो मुलगा (त्यांच्याकडे पाहत…मी ) …हं, ते बहीण भाऊ असलेलं दोघे ना, त्यांच्या वडिलांच्या शेजारी बसलेले ते ….मी त्यांना ईचारल.व्हय..तेच,हॉस्पिटलात आल्या आल्या […]Read More
क्षण ..कधी केंव्हा कुठे आणि कसा रंग उधळवतील ना ह्याचा काही नेम नाही आणि नसतोच असा कधी, अगदी क्षणा क्षणातच म्हणायला, तश्या खूप काही घडामोडी घडतात. ध्यानी मनी नसताना एखाद मैफिल ही जुळून येते आणि अफलातून अशी रंगून जाते. अशी रंगते की ती कायम स्मरणाशी उरते , आपल्याच माणसाच्या सहवासाचा आणि आपुलकीचा अत्तरीय गंध दरवळून आणि […]Read More
माणसं बोलता बोलता कधी आपलीशी होंऊन जातात ना ते कळत हि नाही. मनाच्या ह्या तळ गाभ्याला भावनांचा हळवा स्पर्श जरी झाला कि मनातला डोह आपसूकच उसळून बाहेर येतो. आणि मग शब्दांची उसळण होते. शब्दांना सूर गवसतो. आणि आठवणींचा रंगमोहित सडा विघुरला जातो. त्यात वेळेचं भान राहत नाही. समाधानाचं एक चिटपाखरू मात्र भिरभरीत राहत अवतीभोवती . आपल्या बोलण्याला गोडव्याचं सारण चिटकलं कि असं […]Read More
जिथे शब्द अपुरे पडतात , तिथे नजरेची भाषा बोलू लागते. आणि जिथे नजरच क्षणासोबत लपंडावचा खेळ मांडते तिथे स्थिर हृद्य हि कोसळतच.. अश्याच नजरेशी भाषा , भाबड्या हळव्या शब्दांची भाषा , खेळाची भाषा , मौनाची भाषा आणि प्रेमाची मृदाल भाषा ‘नाळ‘ ह्या चित्रपटातून काल अनुभवली. आईच्या काळजाचा स्वर , झिरपणारा मायेचा हळुवार कोपरा , झेपावणारं, […]Read More
” कुठलीही स्त्री असो. ती वात्सल्यमूर्ती असते. मायेचा अथांग पान्हा…. ”काल कसं कुणास माहित नाही त्यांना पाहिलं आणि आतून एकच कंठ फुटला. ‘माई’ कधी भेटलो नाही. कधी पाहिलं नाही. बंद कवाड हळूच उघडत , पुढे ढकलत त्या उंबरठा ओलांडून आत आल्या आणि कुठलंसं नातं जन्मोजन्मीचं असं क्षणात घट्ट रुजल्यासारखं झालं. क्षणभर वाटलं त्वरित त्यांच्या जवळ […]Read More
” तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत रे ….” चालता चालता एक कटाक्ष त्याकडे टाकत , बारिकतेने ती बोलून मोकळी झाली. पण त्याबोलण्यानं तो मात्र काहीसा धीर-गंभीर होत आला. पण तत्क्षणी चेहऱयावर त्यानं तसं काही येऊ दिलं नाही. उलट विचारांच्या भावगर्दीत तो एकाकी असा अधीन होत गेला . उभ्या आयुष्यभराचा प्रश्न ? होणारच होतं ते ? काही […]Read More
‘उडपी’तला तो वेटर.. रात्रीची साधारण साडे दहा ची वेळ…. भटकंती कट्ट्या निमित्त एकत्र जमलेलो आम्ही काही मित्र (सुरज, रोहन, ला अन मी ) कट्टा संपताच मामा काणे HALL मधून बाहेर पडलो. आणि कामत हॉटेल च्या इथे थोडा स्थिरावलो. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पात आणि महत्वाच्या काही विषयात रममाण झालो होतो . तेवढ्यात आमचा , अजून एक […]Read More
हृदया – एक स्वप्नं सखी पत्र संवाद… प्रिय सखे , सगळ असं Unexpected असेल न तुला .. मला वाटलंच , माझं असं जगावेगळं वागणं ( तुझ्यासाठीच हा ) तुला कदापि रुचणार नाही, ना पटणार नाही. हे ना ? मुळात अगं … अपेक्षानुसार वागणं हि अवघड अशी गोष्ट आहे. दरवेळी ते शक्य नाही . कधी – […]Read More
भांडुप ला आलो कि मी भांडुपचाच होऊन जातो. खूप साऱ्या आठवणी इथे दडल्यात, जगल्यात.. ..त्या जाग्या होऊन पुन्हा नव्याने खेळू लागतात, जगू लागतात. ती शाळा…, दिसतेय, हा तीच,। एकमजली, भांडुप व्हिलेज शाळा नं 2. पूर्व, जिथे पहिली ते सातवी शिक्षण झालं. तोच शाळेजवळचा गोपाळ वडापाव, अद्यापहि सुरू आहे. त्यावेळी दीड एक रुपया वडा पाव आणि […]Read More
प्रेम कुणावरही करावं.. आणि अजून एक बोलायचास… ते तू विसरलास ? ”” काय….? काहीसं प्रश्नांकित होंऊनच त्याने तिला विचारले ””काही नाही जाऊ दे…””अगं सांग.. ””काही नाही ….””तुझ्या लक्षात नाही ते …सोड ” ”अगं …..,लग्नानंतर कित्येक दिवसाने दोघांमध्ये मोकळा असा संवाद सुरु होता. म्हणावं तर लाडीगोडीचं भांडण जुंपलं होतं. जणू आयुष्यतल्या त्या गोड स्वप्नील क्षणाची हि पुनवृत्तीच …खरंच , प्रेम […]Read More
कोठुनि येते मला कळेना उदासीनता ह्या हृदयाला… बाळकवींच्या ह्या ओळीने तिचं मन आज कुठल्याश्या गर्दीत हरखून गेलं होतं. बराच वेळ म्हणा , त्या ओळी ती स्वतः शीच अशी गुणगुणत होती. आणि विचारमग्न होतं होती. काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतहृदयाला …. रात्रीच्या शांत प्रहरी, ह्या ओळींचा तिच्या मनावर हळुवार असर होऊ लागला होता. कुठल्याश्या अनामिक […]Read More
तशी ती कायमच सोबत असते…इथे ह्या हृदयाशी.. पण तरीही, तिची कमी कधी जाणीवली की नजर , सर्वत्र तिचा शोध घेत फिरत राहते. मग रस्त्याने चालता असता…दिसणारी एखाद दुसरी स्त्री ही , ती ..मग ती कुणीही असो, तिच्यात तिचं प्रतीबिंब हुबेहूब उमटलं जातं. चेहरा हृदयाशी उभा होतो. कानी धरलेले ते बोल नव्याने पुन्हा स्पर्शू लागतात. इथे ह्या […]Read More
गुड नाईट ..शुभ रात्री ..! बोलयला आत्ता कुठे सुरवात केली असतानाच त्याने अचानक एक्झिट घेतली. आणि तो तिच्या व्हाट्सअप रिप्लाय ची वाट बघू लागला. त्याला वाटलं , तिचं हि तेच रिप्लाय येईल . तसंच काहीस, केवळ शुभ रात्री म्हणून …इतर काहीही न बोलता , पुढे संवाद न वाढू देता, पण झालं ते उलटंच… तिचे धडाधड […]Read More
” कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे….” गाणं ऐकता ऐकता त्याच्या डोळ्यात आसवं उतरू लागली. विरह एकांताने टाहो फोडावा तशी एकूण त्याची अवस्था झाली. आक्रोश नि आकांताने मन ढवळलं गेलं. भरल्या नजरेनेच त्यानं बाजूच्या रिकाम्या ख्रुचीजवळ एकटक पाहिलं. आणि तो आठवणींच्या विरह जाळात पुरता स्वाधीन झाला. ” किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती […]Read More
माझ्यामुळे तुझ्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम कश्याला , असा सारासार विचार धरून तू चाललेस हे ठाऊक आहे गं मला , पण सखे असा विचार करून चालणे कितपत योग्य आहे.? कुठलीही वाट गवसण्यासाठी आधी एक पाऊल पुढे टाकण गरजेचं असत न्हाई ? ते पाऊलंच भीतीने पुढे टाकलं नाही तर पुढचा मार्ग मिळेलच कसा ? तू तो पाऊल […]Read More